मुख्य सामग्रीवर वगळा

पदव्युत्तर शिक्षणासाठी तरुणांचा ओघ व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (M.B.A) या शाखेशाखेकडे ..!

पदव्युत्तर शिक्षणासाठी तरुणांचा ओघ व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (M.B.A) या शाखेकडे..!



२०२० नंतर सुरू झालेल्या दशकात शिक्षण क्षेत्राचा विचार केला असता बहुतेक पदवी प्राप्त तरुणांचा कल किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांची पसंती ही व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (एम.बी.ए) या शाखेला मिळताना दिसत आहे.
बहुतेक तरुण आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन शाखेत आपल्याला योग्य तो अभ्यासक्रम घेऊन आपल्या भविष्यासाठी बघितलेली स्वप्ने, करिअर दृष्टिकोनातून लवकर यशस्वी, सेटल्ड होण्यासाठी तरुण पिढी इकडे वळतांना दिसत आहेत.

तरुण या शिक्षणाकडे वळण्यासाठी अनेक कारणे आहेत. जसे की, पदवीपर्यंत शिक्षण घेतलं की अनेक तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. कुणाला आपल्या आवडीनुसार प्रायव्हेट क्षेत्रात आपलं नशीब आजमावायचे आहे. ज्यामध्ये मोठ मोठाल्या कंपन्यांसाठी, फर्मसाठी त्या तरुणांना नोकरीत स्थिर व्हायचं आहे.

आजच्या काळात सर्वांना उच्चस्तरीय कंपन्यामध्ये म्हणजेच मल्टिनॅशनल कंपनी देशांतर्गत कंपनीमध्ये एमबीए प्रोफेशनल ची खूप मागणी आहे. एमबीए शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले की या अश्या संधी उपलब्ध होतात. या संधीच्या माध्यमातून या शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेला तरुण काही वर्ष अनुभव घेऊन मोठ्या पदावर काम करू शकतो. हे सगळं तो आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करत असताना नोकरीत हळू हळू आपले पाय रोवत करत असतो. 

प्रायव्हेट क्षेत्रात काम करतांना यशस्वी होण्यासाठी प्रॉडक्शन्स प्लॅनिंग, ऑपरेशन विभाग, फायनान्स विभाग आणि मार्केटिंग यां गोष्टींचा समतोल जुळून येणे खूप महत्त्वाचे असते. व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (एम.बी.ए.) या पदव्युत्तर शिक्षणात आपण कुठल्याही एका आपल्या आवडत्या विषयात पदव्युत्तर शिक्षण करू शकतो. ज्यामध्ये की या सर्व गोष्टींना आपल्या अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. आपल्या आवडीनुसार एम.बी.एच्या द्वितीय वर्षात Specialization निवडून त्यात शिक्षण घेत आपलं करिअर या माध्यमातून सेट करू शकतो.

या शिक्षणात आपल्या आवडीप्रमाणे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने तरुणांचा कल या शिक्षणाच्या दिशेनं आहेच. ज्यात करिअरचा विचार केला असता यशस्वी होण्याचे चांन्सेस मोठ्या प्रमाणात आहे.

ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचांगला जॉब मिळवण्या करिता आणि ज्यांना बिझनेस मॅनेजमेंट मध्ये आपले करिअर करायचे असते असे विद्यार्थी एमबीएला प्रवेश घेतात. पण आपल्याला माहिती आहे काय एमबीए म्हणजे काय होते..? एम बी ए चा फुल फॉर्म काय आहे..? एम बी ए चा मिनिंग इन मराठी मध्ये काय होतो..? आजच्या या पोस्टमध्ये आपण एमबीए काय आहे. एम बी ए चा फुल फॉर्म काय आहे..? एम बी ए केल्याने काय फायदे आहे..? एमबीए कोण करू शकते..? यामध्ये करिअर कसे करायचे या सर्व विषयाबद्दल प्रत्येकांच्या मनात प्रश्न असतात. 
तर चला एमबीए बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

थोडक्यात जाणून घेऊया व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (एम.बी.ए.) (मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) शाखेबद्दल. 

एम.बी.ए. साठी पात्रता काय ..?
जर तुमचे ग्रॅज्युएशन पुर्ण झालेले असेल आणि तुम्ही तुमची पदवी ५०% पेक्षा जास्त एकुण गुण मिळवुन उत्तीर्ण झाला आहात तर तुम्ही एमबीएसाठी पात्र आहात. एमबीएसाठी सायन्स, कॉमर्स आणि आर्टस् कोणत्याही शाखेमधुन तुम्ही ग्रॅज्युएशन केलेले असले तर तुम्ही प्रवेश घेण्यासाठी पात्र आहात.

एम.बी.ए. साठी द्याव्या लागणाऱ्या काही प्रवेश परीक्षा
महाराष्ट्रामध्ये कोणत्या ही कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही MAH-MBA/MMS CET ही प्रवेश परिक्षा देणे गरजेचे आहे. काही कॉलेज त्यांची वेगळी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतात. एमबीए प्रवेश परिक्षेची खालीलप्रमाणे नावे आहेत. MAH CET, CAT, SNAP,XAT,CMAT
जर तुम्ही महाराष्ट्रात एखादया कॉलेज मध्ये प्रवेश घेत आहात, तर MAH-MBA/MMS CET हया परिक्षेची मी शिफारस करतो. कारण महाराष्ट्रातले जवळ जवळ सर्व कॉलेज ह्या परिक्षेच्या आधारे प्रवेश स्वीकारतात.

1) Full Time MBA: फुल टाईम एम.बी.ए हे दोन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी या प्रकारे एम. बी. ए करण्यास प्राधान्य देतात. 
2) Part time MBA: जर आपल्याला जॉब सोबत एमबीए करायची असेल तर आपण हा कोर्स करू शकता.
3) Evening MBA: हा पण एक फुल टाइम एमबीए कोर्स आहे. पण यामध्ये फरक एवढा आहे की कॉलेज दिवसांऐवजी संध्याकाळला घेण्यात येते.
4) Executive MBA: हा कोर्स करण्यासाठी आपल्याला एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये तीन ते पाच वर्ष काम केल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. यामध्ये आपल्याला बिझनेस इंडस्ट्रि या बद्दल माहिती असणे गरजेचे आहे. Executive MBA करण्यासाठी एक ते दोन वर्षाचा कालावधी लागतो.

एम.बी.ए करत असताना प्रथम वर्षात आपल्याला फक्त व्यवसाय अन् संबंधित विविध माहिती हे प्राथमिक टप्प्यात दिली जाते, जो की या शिक्षणाचा पाय ठरतो. एम.बी.ए करत असताना द्वितीय वर्षात आपल्याला आपल्या आवडीनुसार Specialization निवडता येते, ज्या माध्यमातून आपला नोकरीचा मार्ग खूप सहज होतो.
द्वितीय वर्षाला असताना आपण खालीलपैकी आपल्या आवडीनुसार Specialization निवडू शकतो.

1)Marketing Management.
2)Finance Management.
3)(HR) Human Resources Management.
4)(IT) Information Technology Management.
5)Production Management.
6)Operation Management.
7)International business Management.
8)Healthcare management.

एम.बी.ए. नंतर नोकरीच्या संधी पुढील लेखात.
क्रमशः 
Written by,
Bharat Sonawane.
MBA : (Production & Operation Management).
SYCET, Aurangabad.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड