मुख्य सामग्रीवर वगळा

#Airoplaneandmeetings...

#Airoplaneandmeetings...
निळसर छटा असलेले आकाश व सोबतीला या प्रवासात माझे अनेक सहप्रवासी असतात पण त्यांचं त्यांनाच समजत नव्हते की काय असं वाटायला लागलं होतं की,लोकं म्हणतात ते मनाचे बोल,एकाकीपण जपण्यासाठी आपण मार्ग शोधत असतो.सोबतीला Airoplane मध्ये जागाही कमी असल्यामुळे स्वताला जपण्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल...
 
ते मला म्हणाले की मला नाही आवडत हा एकाकीपणा,सांगायचं झालं तर आता कुठे सुरु झाले होते बोलणं आपले म्हणजे थोडक्यात काय तर आम्ही सर्व आकाश मोहिमेवर पाठविले जाणार आहे.तेव्हा काही दिवसांसाठी खुप बोलायचं संवाद साधायचा आहे या माझ्या माणसांसोबत.

मी तिच्याशी खुप काही बोलत असताना ते हे ही सांगुन गेले की ते ईमेल आयडी आणि पासवर्ड तयार करण्यात आलेल्या संशोधनात आपल्याला सोबतीला जाण्यासाठी संशोधनात एका सरळ रेषेत जाणारा रस्ता तयार करण्यात आलेला आहे.जोवर सर्व काही व्यवस्थित होत नाही,तोपर्यंत ते म्हणाले होते की आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल.मोहिमेसाठी आपल्याला सर्व कार्य सुरळीत पार पाडायचे आहे,मग कुठे काय तर मोहिमेवर पाठविले जाणार आहे.मग मी माझ्या परीने आंतरजालाचा अभ्यास करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे,जो गेले काही दिवस आयुष्याचा महत्त्वाचा भाग होता...

सोबत या प्रवासात अनेक योजना व कायदे,नियम तयार करण्यात आले असून ते जपण्यासाठी,सत्यात उतरविण्यासाठी आपण योग्य मार्ग काढत नाही तर हे नक्कीच आहे की,आपला शेवट निश्चित असेल.तेव्हा आपण काय करतो आहे हे आपल्याला कळणार नाही ते आपल्याला शोधायला हवं.मग या वेळात आपल्याला कोणत्याही विषयावर व्यक्ती,समूदाय यांच्यासोबत आपण वक्तव्य करणं टाळायला हवं पण त्या अगोदर कुठल्याही विषयावर कोणत्याही एका नव्या संशोधनात आढळले आहे की ते ईमेल आयडी आणि त्यांच्या परिणामांची जाणीव करून देणे,सोबतच ती समजुन घेणे गरजेचे आहे असे मला वाटते...

संशोधनाच्या वेळी अवकाशात दिवसभर शुकशुकाट असतो व जागाही कमी असल्यामुळे संशोधनात अनेक अडथळे निर्माण होतात.या अगोदर सविस्तर चर्चा केलेल्या रबर प्लांट व अवकाश या विषयावर चर्चेत व कोणत्याही एका नव्या संशोधनात असे दिसून आले की,ते जपण्यासाठी या विषयावर चर्चा घडवून खुप अभ्यास प्रयोग करणे खुप महत्त्वाचे आहे.अभ्यास सुरू असताना त्यांनी फोन केला आणि मग ते म्हणाले की गेल्या दोन वर्षांत मी माझ्या परीने प्रयत्न केले आहे,मी कसा आहे हे माझ्या लक्षात आले असावे,मग त्याचं संशोधन इथेच थांबवणे त्यांना योग्य वाटले...

Written by
©® Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ